Homeईपेपरसुविचार

सुविचार

संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 12/4/2026 सच्चमित्रलक्षणम्

“सहायः समसुखदुःखः ॥”

जो व्यक्ती आपल्या सुख-दुःखात समान राहतो, म्हणजेच आनंदाच्या काळातही आणि संकटाच्या वेळीसुद्धा साथ सोडत नाही, तोच खरा सहाय्यक किंवा मित्र असतो. या श्लोकातून हे स्पष्ट होते की खरी मैत्री ही परिस्थितीनुसार बदलत नाही, तर सुख आणि दुःख दोन्ही काळात स्थिर राहणारी असते.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular