Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 25/4/2026 शोकदोषः

“शोकः शौर्यपकर्षणः ॥”

शोक किंवा दुःख मनुष्याचे शौर्य, धैर्य आणि आत्मविश्वास कमी करतो. जेव्हा मन शोकात अडकते, तेव्हा व्यक्तीची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता कमी होते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की शोक केवळ मानसिक वेदना देत नाही, तर व्यक्तीच्या सामर्थ्यावरही परिणाम करतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular