लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर आजैव कर्मणि प्रवृत्तिः
“न ही कश्चित् विजानाति किं कस्य श्वो भविष्यति। अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्॥”
या श्लोकात विलंब टाळण्याचा स्पष्ट संदेश आहे. उद्याचे काय होईल, कुणालाही माहीत नसते—परिस्थिती, आरोग्य, संधी काहीही बदलू शकते. म्हणून जे काम उद्या करायचे आहे, ते आजच करावे, असे शहाणा मनुष्य ठरवतो. वेळ हातातून निसटण्यापूर्वी कृती करणे हेच बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. “नंतर करू” ही सवय संधी हिरावून घेते; “आताच करू” ही वृत्ती प्रगती घडवते.
दाते पंचांग.